बायकोच्या कष्टाची जाणीव | बायकोवर सुंदर विचार | baayko, wife
माझ्या बायकोला घरी पोळ्या करण्यासाठी बाई ठेवायची इच्छा झाली.
म्हणून तिने एका बाईला विचारले…
त्या कामवाल्या बाईने हो किंवा नाही सांगण्याआधी एक प्रश्नावलीच
समोर ठेवली.
घरात किती लोकं आहेत…?
पोळ्या एक वेळ बनवायचे आहे का दोन्ही वेळा…?
एकूण तुम्हाला किती पोळ्या करवून घ्यायच्या आहेत…?
तिला तिच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे दिल्यावर ती म्हणाली…
एक वेळ येणार आणि १२ पोळ्या बनविणार…
महिन्याचे ८०० रूपये घेणार…
बायको तिला मी विचार करून सांगतो म्हणाली…
बायकोवर सुंदर विचार
ती गेल्यावर माझ्या बायकोने हिशोब केला तर
तिच्या असे लक्षात आले की मागिल
१४-१५ वर्षात आपण ८-१० लाख रुपयांच्या
फक्त पोळ्याच लाटल्या आहेत.
बायकोच्या कष्टाची जाणीव
मित्रानो,
हे वाचल्यावर नक्की तुम्हाला हसू येईल. हरकत नाही
पण नंतर लक्षात येईल की… आपण नकळत का होईना
किती दुर्लक्ष करत असतो घरच्या स्त्री च्या कामाकडे….
हे झाले केवळ पोळ्याचे गणित…!
याच हिशोबाने कपडे धुण्यासाठी कामवालीला किती द्यावे लागले असते…
घर सफाई… भांडे धुणे व इतर कामे… या सगळ्याचा हिशोब केला तर
डोकेच कामातून जाईल रे बाबांनो…!
ज्यांच्या घरी अशा हाऊसवाईफ आहेत त्यांनी तर विचार करावाच.
पण ज्यांच्या घरी बायको, घर आणि नोकरी
असे दुहेरी भूमिका करते… त्या नवऱ्यांने तर जरूर जाणीव ठेवावीच…!
जर तुम्हाला जाणीव झाली म्हणजे आजच आता ही पोस्ट वाचून
घरी गेल्यावर आपल्या पत्नीची सेवा करावी…
तिला कांदे भाजी चिरून द्यावी असे नाही….
पण कमीत कमी मला तुझ्या कष्टाची जाणीव आहे…
हे तरी तिच्यापर्यंत पोचले तरी तिला ते पुरेसे होईल…!
एका मोठ्या पदावर असलेल्या साहेबांकडे त्यांच्या घरचे काम करणारा
एक सखाराम नावाचा नावाचा नौकर होता. सखाराम आपल्या बायकोला
खूपच भीत असे.
जरी सखाराम शरीराने दिसायला धाम धचक होता तरी पण तो आपल्या बायकोला
खूपच घाबरत असे. हे त्या साहेबालाही माहित होते.
एक दिवस सखाराम साहेबांचे काम करीत असतांना त्याला त्याच्या बायकोचा फोन
येतो आणि तो खूप घाबरत घाबरत फक्त फोनवर हो म्हणत राहतो. जवळच उभे
असलेले साहेब हा सगळा प्रकार बघतात आणि फोन बंद झाल्यावाल सखाराम ला
विचारतात… सखाराम तू आपल्या बायकोला एवढा का घाबरतोस…?
त्यावर सखाराम उत्तर देतो… साहेब मी बायकोला मुळीच घाबरत नाही…
तर तिचा आदर करतो.
सखाराम चे हे शब्द ऐकून साहेब हसून म्हणाले… असे काय आहे तिच्यामध्ये…?
ती सुंदर ही नाही आहे… ती सुशिक्षित ही नाही आहे.
नाते अर्धांगिनीचे, त्यागाचे
यावर सखाराम म्हणाला…. साहेब मला काहीच फरक पडत नाही की ती कशी आहे…
पण मला सगळ्यात आपुलकीचे नाते बायकोचेच वाटते. त्याचे हे बोलणे ऐकून
साहेब म्हणाले… तु बायकोचा दास आहेस…! तिच्या पदराला तू स्वतःला बांधून घेतले
आहेस आणि इतर सगळ्या नात्यांची तुला काहीच किंमत नाही.
सखाराम साहेबांचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि नंतर उत्तर दिले.
साहेब, आई – वडील हे नातेवाईक नसतात तर ते आपले देव असतात.
त्याच्या सोबत नाते निभवायचे नसून त्यांची पूजा करायची असते.
बहिण – भाऊ चे नाते हे जन्मापासूनच असते. मित्रतेचे नाते हे स्वार्थाचे असते.
साहेब आता आपलेच नाते पहा ना…! फक्त पैसे आणि गरजेचेच आहे.
परंतु… बायको… तिचे आपल्याशी कोणतेही नाते नसून देखील ती कायमची
आपली होऊन जाते.
बायको… आपले जन्मजात नाते, मित्र-मैत्रीण आणि आपले घर – दार सगळे सोडून
आपल्या सोबत आपल्या घरी येते आणि आपले सगळे सुख दु:ख एकत्र जगते.
आपले दुख तिचे दुख आणि आपले सुख तिचे सुख होते.
शेवटच्या श्वासापर्यत सोबत राहते. बायको म्हणजे फक्त एक नातेच नाही तर…
अनेक नात्यांची माला आहे.
बायको जेव्हा आपली सेवा करते… आपल्यावर प्रेम करते…
तेव्हा ती एका आई प्रमाणे करते.
बायको जेव्हा आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टीवर चर्चा करते
आणि मी आपली सगळी कमाई तिच्या हातात देतो.
कारण मला विश्वास आहे की… ती आपल्या घराचे
हितच साधेल तेव्हा ती एका वडिलांन सारखी असते.
बायको जेव्हा आपली काळजी घेते… आपल्या चुकांवर रागावते….
आपल्यासाठी खरेदी करते…!
तेव्हा ती आपल्या बहिणी प्रमाणे होते.
बायको जेव्हा आपल्याकडे नवनवीन मागणी करते…
नखरे करते… रुसते… हट्ट करते….
तेव्हा ती मुली सारखी होते.
बायकोवर छान विचार
बायको जेव्हा आपल्या सोबत विचार विमर्श करते…
कुटुंब चालवण्यासाठी सल्ले देते… भांडण करते….
तेव्हा ती एका मित्रा सारखी होते.
बायको जेव्हा घरातील सगळे देणेघेणे… खरेदी…
घर चालवण्याची जवाबदारी उचलते…
तेव्हा ती एक मालकीण होते. आणि
बायको जेव्हा सगळ्या जगाला विसरून एवढेच नाही…. आपल्या मुलांना देखील
सोडून आपल्या मिठीत येते तेव्हा ती प्रेमिका… अर्धांगिनी असते.
आपला प्राण आणि आत्मा होते. जी आपले सर्वस्व आपल्या स्वाधीन करते.
मी तिचा आदर करतो तर हे काही चूकीचे नाही ना साहेब…?
मग एवढा आदर तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या बायकोला द्यायलाच पाहिजे.
साहेब सखाराम चे सगळे बोलणे ऐकत होते. हे सगळे ऐकून साहेब स्तब्ध झाले.
बायकोवर छान विचार
एका निरक्षर आणि गरिबी मध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीकडून आज जीवनाचा
नवीन विचार मिळाला होता. मालकाला हे ही कळले की एवढा आदर तर तो
आपल्या बायकोलाही देत नाही.
आपल्या कुटुंबाची काळजी घ्या… ती तुमची आयुष्यभराची काळजी घेईल.
खुशी इस पर
निर्भर नहीं करती की…
आप कौन है…
या आपके पास क्या है…
यह सिर्फ इस पर
निर्भर करती है कि…
आप क्या सोचते हैं. डेल कार्नेगी
डिप्रेशन – सुंदर विचार – Sunder Vichar – छान विचार मराठी
एक चालीश वर्षीय आदमी बहुत ही तनाव में रहते थे. इसीलिए उनकी पत्नी उन्हें
एक सलाहकार ( काउंसलर ) के पास लेकर गई जो की ज्योतिषी भी थे.
उन्हें अपनी पति की कुंडली दिखाई और बताया की मेरे पति बहुत डिप्रेशन में हैं.
इनकी इस हालत की वजह से मैं भी काफी परेशान रहती हूँ.
ज्योतिषी जी ने उनकी कुंडली देखी तो सब सही पाया.
अब उन्होनें काउंसलिंग शुरू की… फिर कुछ व्यक्तिगत बातें भी पूछीं
और उनकी की पत्नी को बाहर बैठने को कहा.
अब उस आदमी ने सलाहकार को बताना सुरु किया…
बहुत परेशान हूँ सर…
चिंताओं से पूरी तरह से दब गया हूँ…
नौकरी का प्रेशर…
बच्चों के शिक्षा की और उनके नौकरी की चिंता
घर का कर्ज…
कार का कर्ज…
किसी भी चीज में मन नहीं लगता….
कुछ भी अच्छा नहीं लगता….
दुनियाँ तोप समझती है…
लेकिन मेरे पास तो कारतूस जितना भी सामान नही.
मैं बहुत ही तनाव में हूँ…
ऐसा कहते हुये अपने पूरे जीवन की किताब खोल दी.
डिप्रेशन – सुंदर विचार
ये सब सुनकर वह विद्वान काउंसलर शांत होकर बैठ गया और सोचने लगा.
थोड़ी देर कुछ सोचकर उस आदमी से पूछा…
आप दसवीं क्लास किस स्कूल में पढ़ते हो…?
उन्होंने सलाहकार को स्कूल का नाम बता दिया…
फिर सलाहकार ने कहा आपको उस स्कूल में जाना पड़ेगा…
और वहाँ से आपकी दसवीं क्लास के सभी टुकड़ी के हाजरी रजिस्टर लेकर आना.
वो आदमी स्कूल गया… चार टुकड़ी अ,ब,क,ड, के रजिस्टर ले आया और सलाहकार
को दिया… सलाहकार ने वो रजिस्टर देख कर वापस उनके हाथ में देते हुए कहा की
इन रजिस्टर में से अपने मित्र और जिन्हें तुम जानते हो ऐसे साथियों के नाम लिखो…
उन्हें ढूंढो एवं उनके वर्तमान हालचाल की जानकारी लाने की कोशिश करो.
सारी जानकारी को डायरी में लिखना और एक महीने के बाद मिलना.
चार टुकड़ी के चार रजिस्टर… जिसमें २०० नाम थे… और महीना भर दिन रात घूमे…
बड़ी मुश्किल से अपने १३० सहपाठियों के बारे में जानकारी जुटा पाए.
आश्चर्य उसमें से २०% लोग मर चुके थे.
७% लड़कियाँ विधवा और १३% तलाकशुदा या अलग रहती थीं.
१५% नशेडी निकले जो बात करने के भी लायक़ नहीं थे.
२०% का पता ही नहीं चला की अब वो कहाँ हैं.
५% इतने ग़रीब निकले की पूछो मत…
५% इतने अमीर निकले की उन्होंने पूछा भी नहीं.
कुछ केन्सर ग्रस्त… ५-६% लकवा, डायबिटीज़, अस्थमा या दिल के रोगी निकले,
३-४ % का एक्सीडेंट्स में हाथ/पाँव या रीढ़ की हड्डी में चोट से बिस्तर पर थे.
२ से ३% के बच्चे पागल… आवारा या निकम्मे निकले.
एक जेल में था… और एक ४० की उम्र में सैटल हुआ था इसलिए अब
शादी करना चाहता था…
एक तो अभी भी सैटल नहीं था पर दो तलाक़ के बावजूद तीसरी शादी की फ़िराक़ में था…
महीने भर में… दसवीं कक्षा के सारे रजिस्टर भाग्य की व्यथा ख़ुद सुना रहे थे…
सलाहकार ( काउंसलर ) ने पूछा कि अब बताओ आपका तनाव ( डिप्रेशन ) कैसा है…?
उस आदमी को समझ आ गया की… उसे कोई बीमारी नहीं है…
वो भूखा नहीं मर रहा है… उसका दिमाग एकदम सही है…
कचहरी पुलिस – वकीलों से उसका पाला नही पड़ा…
उसके बीवी-बच्चे बहुत अच्छे हैं… स्वस्थ हैं…. वो भी स्वस्थ है…
डाक्टर अस्पताल से पाला नहीं पड़ा.
उन्होंने रियलाइज किया कि दुनियाँ में वाक़ई बहुत दुख: हैं…
और मैं बहुत सुखी और भाग्यशाली हूँ…
आज दो बात तय हुईं कि… धीरूभाई अम्बानी बनें या ना बनें ना सही…
और भूखा नहीं मरे… बीमार बिस्तर पर ना गुजारें… जेल में दिन न गिनना पड़े…
तो इस सुंदर जीवन के लिए ऊपर वाले को धन्यवाद देना ही सर्वोत्तम है.
क्या आपको भी लगता है कि आप डिप्रेशन में हैं…?
अगर आप को भी ऐसा लगता है तो आप भी अपने स्कूल जाकर दसवीं कक्षा का
रजिस्टर ले आयें…!
Sunder Vichar – अच्छे विचार हिंदी
डिप्रेशन-सुविचार-suvichar-सुंदर-विचार
याद रखिए…
आप की अनुमति के बिना
कोई भी आपको
हीन नहीं महसूस करा सकता. एलेनोर रोसवैल्ट
डिप्रेशन-सुविचार-vb-vijay-bhagat-suvichar-सुंदर-विचार-अच्छे विचार
सृष्टि कितने भी बदल जाए…
हम सुखी नहीं हो सकते.
लेकिन…
दृष्टि जरा सी बदल जाए…
हम सुखी हो सकते हैं.
आनंद – एकदा विचार करून बघा – छान विचार – Sunder Vichar Marathi
स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की… आनंद घेता ही येतो आणि देता ही येतो.
जर का आपण कुणाला आवडत असलो तर ही आपल्यासाठी
एक सुखद भावना असते. परंतु जर का आपण कुणालाही आवडत नाही.
तर या सारखा दुसरा आनंद नाही…! नक्की तुम्हाला विचित्र वाटत असेल…
परंतु तुम्ही चांगल्या प्रकारे विचार केला तर ही गोष्ट समजेल.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या कामाचे नेहमी कौतुकच व्हावे असे वाटत असते.
आपण साधासा एक शर्ट जरी घेत आहो तर, आपण तो शर्ट वापरला तर
दुसऱ्यांना कसा वाटेल याचाच विचार करत असतो.
सांगायचे म्हणजे आपण पूर्ण आयुष्यभर
लोकांकडून प्रमाणपत्र जमा करीत असतो.
आपण आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतो.
समजा ज्यावेळी तुम्ही लोकांना आवडत नाहीत…! किंवा लोक तुम्हाला
स्वीकारत नाहीत त्यावेळी तुम्ही स्वतःच्या आत पहायला शिकता.
हे असे स्वतःच्या आत पाहणे म्हणजेच खरा आनंद. आणि अध्यात्म हि
हेच सांगते…!
यानंतरच आपल्याला कळते की आनंद हा आपल्या शरीराच्या पलीकडे असतो.
जेव्हा आपण आपल्या मधील मी ला सहजपणे स्वीकारतो तेव्हा आपोआपच
आपण या जगालाही सहजपणे स्वीकारतो… बस…..
या अवस्थेत आल्यावर आपले बहुतेक दुख नाहीसे होतात…!
सतत चांगले दिसण्याचा… चांगले वागण्याचा… आपला मन असतो.
परंतु जर का प्रत्येक्षात आपण तसे नसलो तर…?
एखाद्या वेळी तुम्ही खोटे खोटच हसून बघा….
तुम्हाला हसण्यातही दुख वाटणार…
कारण ते नैसर्गिक नसते…! बनावटी हास्य असते…!
जेव्हा आपण आपल्याच आतमध्ये पाहतो तेव्हा खरे तर आपल्याला
आपलेच दर्शन घडते. जसे आपण आरशा समोर उभे असल्यास
आपल्याला तसे आपणच दिसतो.
इतर वेळी आपण इतरांच्या नजरेने स्वतःकडे पाहत असतो.
स्वतःची स्वतःला ओळख पटणे म्हणजेच जीवन कळणे नाही का…?
बघा पटतंय का….!
आंतरिक आनंद -मराठी-सुविचार-suvichar-image
आमचे पुण्य – sunder Vichar – आंतरिक आनंद
एक विशेष ट्रेन भाविक यात्रेकरूंना घेवून तिर्थयात्रेला निघाली. जवळपास एका
तासानंतर सगळे भाविक एकमेकांसी बोलू लागले, विशेष म्हणजे सगळेच भाविक
प्रवाशी वयाने पन्नास – पंचावन्न च्या वरच होते.
बोलता – बोलता सहजच विषय पुण्यसंचयाचा निघाला.
सगळे आपापले जीवनातल्या घटना सांगत…. आयुष्यात आपण
काय पुण्याचे काम केले ते सांगत होते.
खालील सीटवर खिडकी जवळ अमोरा समोर दोन गृहस्थ बसले होते
आणि खिडकीतून बाहेर बघत होते…
त्यामधून एक गृहस्थ, जे चांगलेच महाग कपडे घातलेले होते….
रुबाबदार आवाजात आणि खिडकी बाहेरून दिसत असणाऱ्या
पर्वतांकडे बोट दाखवत म्हणाले…
हे पर्वत दिसत आहेत तुम्हाला…? माझे पुण्य या पर्वता एवढे आहे.
मी गावचा मोठा पाटील आणि आजपर्यंत माझ्या वाड्यावरून कुणीही
रिकाम्या हाताने परत गेलेला नाही आहे. पूर्ण गाव मला दानवीर म्हणून
ओळखतो. दान करणे हेच माझ्या कुटुंबाची ओळख आहे.
समोरील सीटवर बसलेले आणि साधे कपडे घातलेले गृहस्थ शांतच होते.
पाटलाने त्यांना विचारले…. तुम्ही काय करता…?
मी शिक्षक होतो. मागील महिन्यात सेवानिवृत्त झालो आहे…
शिक्षक… पाटलांच्या शब्दात टिंगल उडविण्याचा भाव होता…
पाटील म्हणाले, शिक्षक… म्हणजे सहा तास काम करायचे आणि महिन्याला
पगार मोजून घ्यायचा. तुम्हाला कुठे दानधर्म करायला जमणार…?
खरे आहे ना…!
ते शिक्षक हसत म्हणाले… हो पाटील साहेब खरे आहे…
मस्त गप्पा रमल्या होत्या… ट्रेन हि भर वेगात धावत असून ट्रेन ने बराच अंतर
पार केलेला होता.
अचानक ट्रेन थांबली. गार्ड ला विचारपूस केली असता कळले की…
समोर १५ किलोमीटर अंतरावर लोकांनी मोठे गोंधळ उचललेले आहे…
रेल्वेचे रूळ उखडण्याचाही प्रयत्न झाला आहे… आज तरी यासमोर ट्रेन जाणार
नाही हे निश्चित आहे.
गार्ड ने दिलेली माहिती एकूण सगळे चिंतीत झाले, कारण ट्रेन ज्या स्टेशन मध्ये
थांबली होती, त्या स्टेशन च्या जवळील गावात धर्मशाळा, हॉटेल, लॉज अशी
कोणतीही व्यवस्था नव्हतीच. आता राहायचे तरी कुठे…?
त्या स्टेशन चे स्टेशनमास्तर खूप चांगले होते… त्यांनी प्रतीक्षालय, गावातील त्यांच्या
ओळखीच्या घरी… अशा जागी यात्रेकरूची सोय करून दिली.
यात्रेकरूंची व्यवस्था करत असतांना स्टेशनमास्तरांचे लक्ष शिक्षकांवर जातो आणि
बघताच त्यांच्या पायावरच कोसळतो…
सर, मला ओळखले…? मी कृणाल देशमुख वडील वारल्यानंतर शिक्षण सोडण्याची वेळ
आली होती. तुम्ही दहावीची परीक्षा फी भरली म्हणून पुढे शिकलो. स्टेशनमास्तर झालो.
शिक्षकाचे डोळे भरून आले. आपल्या सरांची बॅग हातात घेऊन कृणाल त्यांना आपल्या
घरी घेऊन जात होता. त्यांनी कृणालला थांबवले… एका मिनिटात आलोच…!
अस्वस्थपणे उभ्या असलेल्या जमीनदाराला ते म्हणाले…
पाटील साहेब… माझे पुण्य पर्वताच्या एवढे निश्चितच नाही.
मी दानधर्मही केला नाही.
मी जे केले त्याला कर्तव्य म्हणतात. ज्या कामासाठी पगार घेतला.
ते काम पूर्ण निष्ठेने केले. या कृणाल सारखे शिष्य त्या कर्तव्यनिष्ठेची फळे आहेत.
हे विद्यार्थी असे पायावर वाकले ना…! की मग तिर्थयात्रेचे पुण्य आमच्या
खात्यावर जमा होत असते. आता माझ्यासोबत येता की थांबताय…?
जमीनदार खालमानेने त्यांच्यामागून निघाला..
दो तरह के लोगों से सावधान रहे.
पहले वो है…
जो आपमें उस कमी को बताएं
जो आप में, है ही नहीं. और…
दूसरे वो है…
जो आप में उस खूबी बताते रहें
जो असल में आप में नहीं है.
युधिष्ठर को पूर्ण संकेत था कि…. कलयुग में क्या होगा…?
पूरा अवश्य पढें, आपको जरूर अच्छा लगेगा.
पांच पाण्डवों का अज्ञातवाश समाप्त होने में कुछ ही समय
बाकी रह गया था। पाँचो पाण्डव एवं द्रोपदी जंगल मे छूपने की जगह
तलाश कर रहे थे…
दूसरी तरफ शनिदेव की आकाश मंडल से पाण्डवों पर नजर पड़ी.
शनिदेव के मन विचार आया कि
इन 5 में बुद्धिमान कौन है… क्यों ना परीक्षा ली जाय.
शनिदेव ने एक माया का महल बनाया कई योजन दूरी में उस महल के चार कोने थे.
पूरब, पश्चिम, उतर, दक्षिण.
अचानक भीम की नजर महल पर पड़ी, और वो उस मायावी महल से आकर्षित हो गया…
भीम, यधिष्ठिर से बोला – भैया मुझे ये महल को देखना है… भाई यधिष्ठिर ने कहा जाओ..
भीम महल के द्वार पर पहुंचा वहाँ शनिदेव दरबान के रूप में खड़े थे.
भीम बोला- मुझे महल देखना है…!
शनिदेव ने कहा – महल देखने की कुछ शर्त है…
पहली शर्त है, महल में चार कोने हैं, लेकिन आप एक ही कोना देख सकते हैं.
दूसरी शर्त है, तुम महल में जो कुछ भी देखोगे, उसकी सार सहित व्याख्या करोगे.
तीसरी और अन्तिम शर्त है, अगर तुम व्याख्या नहीं कर सके तो कैद कर लिए जाओगे.
भीम ने कहा – मुझे आपकी शर्त मंजूर है. और वह महल के पूर्व कोने की ओर गया.
वहां जाकर उसने अद्भूत पशु पक्षी और फूलों और फलों से लदे वृक्षों का दृश्य देखा.
आगे जाकर देखता है कि, वहा आजू – बाजू में दो छोटे कुंए है, और बीच में एक बडा कुआ है.
बीच वाले बड़े कुंए में पानी का उफान आता है और दोनों छोटे खाली कुओं को पानी से भर देता है.
फिर कुछ देर बाद दोनों छोटे कुओं में उफान आता है तो खाली पड़े बड़े कुंए का पानी आधा रह
जाता है…! इस क्रिया को भीम कई बार देखता है, लेकिन उसे समझ नहीं पाता और लौटकर
दरबान के पास आता है.
दरबान – आपने क्या देखा…?
भीम – महाशय मैंने पेड़ पौधे पशु पक्षी देखा, वो मैंने पहले कभी नहीं देखा था
जो अजीब थे. एक बात समझ में नहीं आई छोटे कुंए पानी से भर जाते हैं बड़ा
क्यों नहीं भर पाता, ये मेरे समझ में नहीं आया.
दरबान बोला आप शर्त के अनुसार बंदी हो गये हैं और बंदी घर में बैठा दिया.
अब अर्जुन आया बोला – मुझे महल देखना है, दरबान ने वही शर्त बता दी और
अर्जुन पश्चिम वाले कोने की तरफ चला गया.
आगे जाकर अर्जुन क्या देखता है… एक खेत में दो फसल उग रही थी एक तरफ
बाजरे की फसल और दूसरी तरफ मक्का की फसल.
बाजरे के पौधे से मक्का निकल रही तथा मक्का के पौधे से बाजरी निकल रही…!
अजीब लगा कुछ समझ नहीं आया वापिस द्वार पर आ गया.
दरबान ने पूछा, आपने क्या देखा…?
अर्जुन बोला महाशय सब कुछ देखा पर बाजरा और मक्का की
बात समझ में नहीं आई.
शनिदेव ने कहा शर्त के अनुसार आप बंदी हैं.
नकुल आया और बोला – मुझे महल देखना है.
फिर वह उत्तर दिशा की और गया, वहाँ उसने देखा कि..
बहुत सारी सफेद गायें जब उनको भूख लगती है तो अपनी छोटी बछियों का
दूध पीती है उसे कुछ समझ नहीं आया द्वार पर आया.
शनिदेव ने पूछा क्या देखा…?
नकुल बोला महाशय गाय बछियों का दूध पीती है यह समझ नहीं आया
तब उसे भी बंदी बना लिया.
सहदेव आया बोला – मुझे महल देखना है, और वह दक्षिण दिशा की और गया.
अंतिम कोना देखने के लिए क्या देखता है, वहां पर एक सोने की बड़ी शिला,
एक चांदी के सिक्के पर टिकी हुई डगमग डोले पर गिरे नहीं छूने पर भी वैसे ही रहती है,
समझ नहीं आया, वह वापिस द्वार पर आ गया और बोला सोने की शिला की बात समझ में
नहीं आई, तब वह भी बंदी हो गया.
कलयुग में क्या होगा ? – Suvichar
बहुत देर से चारों भाई नहीं आये तब, युधिष्ठिर को चिंता हुई वह भी द्रोपदी सहित
महल में गये.
भाइयों के लिए पूछा तब दरबान ने बताया वो शर्त अनुसार बंदी है.
युधिष्ठिर बोला भीम तुमने क्या देखा…? भीम ने कुंऐ के बारे में बताया
तब युधिष्ठिर ने कहा – यह कलियुग में होने वाला है.. एक बाप दो बेटों का
पेट तो भर देगा लेकिन, दो बेटे मिलकर एक बाप का पेट नहीं भर पायेंगे.
भीम को छोड़ दिया.
कलयुग में क्या होगा ? – Suvichar
अर्जुन से पुछा तुमने क्या देखा…? उसने फसल के बारे में बताया…
युधिष्ठिर ने कहा- यह भी कलियुग में होने वाला है…!
वंश परिवर्तन अर्थात ब्राह्मण के घर शूद्र की लड़की और शूद्र के घर
बनिए की लड़की ब्याही जायेंगी.
अर्जुन भी छूट गया.
नकुल से पूछा तुमने क्या देखा तब उसने गाय का वृतान्त बताया.
तब युधिष्ठिर ने कहा – कलियुग में माताऐं अपनी बेटियों के घर में पलेंगी
बेटी का दाना खायेंगी और बेटे सेवा नहीं करेंगे.
तब नकुल भी छूट गया.
सहदेव से पूछा तुमने क्या देखा, उसने सोने की शिला का वृतांत बताया,
तब युधिष्ठिर बोले – कलियुग में पाप धर्म को दबाता रहेगा परन्तु धर्म फिर भी
जिंदा रहेगा, खत्म नहीं होगा.
कलयुग में क्या होगा ? – Suvichar
आज के कलयुग में यह, सारी बातें सच साबित हो रही है.
मुझे बहुत ही अच्छा लगा तो आपके समक्ष रखा है.
मैं आशा करता हूँ कि….
आप इसे और भी लोगों तक पहुचायेंगे.
धन्यवाद
जय श्री कृष्ण 🙏
श्रेष्ठ वही है जिसमें…
दृढ़ता हो, जिद नहीं.
बहादुरी हो… जल्दबाजी नहीं.
दया हो… कमजोरी नहीं.
ज्ञान हो… अहंकार नहीं.
करूणा हो… प्रतिशोध नहीं.
निर्णायकता हो… असमंजस नहीं.
suvichar-image-good-thoughts-in-hindi-suvichar
अगर लोग आपकी अच्छाई को
आपकी कमजोरी समझने लगते हैं,
तो यह उनकी समस्या है, आपकी नहीं.
Marathi Suvichar - आता माणसे बदलली आहेत - सुंदर विचार
Marathi Suvichar – पूर्णतः माणसे बदलली आहेत – सुंदर विचार
सुंदर विचार
समजा तुम्हाला आंबा खुप खुप आवडतो आणि मी तुम्हाला एक आंबा दिला तर….
तुम्ही तो आवडी ने खाल आणि तुम्हाला खुप आनंद होईल. तो आंबा खाऊन झाल्यावर
लगेच मी तुम्हाला दुसरा आंबा खायला दिला तर तुम्ही तो पण खाल आणि तुमचा आनंद
पुर्वी पेक्षा थोडा कमीच राहील.
दुसरा आंबा संपल्यावर मी तुम्हाला तिसरा आंबा खायला दिला तर तो मी तुम्हाला खूप आग्रह केला
तरच तुम्ही खाणार… तो ही माझा मान राखण्यासाठी.पण यावेळी तुम्हाला आनंद मुळीच होणार नाही.
आणि यानंतर प्रत्येक आंबा खाल्यावर त्याची उपयोगिता कमी कमी होत जाईल आणि आंबा तुम्हाला
नकोसा वाटेल. यालाच म्हणतात सीमांत उपयोगिता क्षीणता चा नियम
( Law of Diminishing Marginal Utility )
सुंदर विचार
आता बघा..
मागील खूप वर्षा पासुन आपण दुर होतो, आपला एकमेकाशी काहीही संपर्क नव्हताच.
एकमेकांची आठवण यायची. कोणाशी बोलायला मिळाल की अप्रूप वाटायचे.
मग एक दिवस आपल्यापैकी एकाने ग्रूप बनविला आणि आपल्या आनंदाला उधाण आले.
डोळे आणि मन एकदम भरून आले. विचारांच्या अनेक लाटा आल्या…! आता आपले विचार
आपण मनमोकळे पणाने मांडायला लागलो… मग हळू-हळू चोर पावलांनी हा क्षीणता नियम
आपल्यात शिरला…
कुणी कमी बोलायला लागला, कुणाचे बोलणे बंदच झाले….
कोणी रुसले…. कोणी रागावले… तर कोणी ग्रूपच सोडून जाऊ लागले.
ह्या ग्रूप ने आपण सर्व एकत्र आलोत, आणि ग्रुप ही आपणा सर्वांना
एकत्र आणण्या साठी केला आहे… ही प्रांजळ भावना विसरू नका.
ह्या ग्रुप ने आपल्याला भावनिक आनंद आणि बळ मिळतो….
एखादी व्यक्ती… गोष्ट… जवळ नसल्यावरच आपल्याला त्याची किंमत कळते.
तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल… तुमचा जेव्हा मुड असेल… तेव्हा संदेश पाठवा…
ग्रुप वरील एखाद्या विचारला प्रतिउत्तर द्या… एखादा फोन करा….
कुणी आपल्याला फोन केला म्हणजे तो रिकामा नसून
तुम्हाला प्राधन्य देत आहे.
तेव्हा संवाद साधत राहा. कारण आता प्रत्येक माणूस बदलला आहे,
त्याचे राहणीमान,सवयी,जगण्याचे सिद्धांत सगळे काही…..
Marathi Suvichar – सुंदर विचार
बघा….
पूर्वी माणूस जेवण आपल्या घरी करीत होता. आणि शौचास बाहेर जायचा….
आता तोच जेवण बाहेर करतो आणि शौचालय घरात आहे.
पुर्वी लोक घराच्या दारावर एक माणूस चौकीदार म्हणुन ठेवायचे…
की कुणी कुत्रा वगैरे घरात येऊ नये…
आता त्याच घराच्या दारावर कुत्रा बांधुन ठेवतात…
की कुणी माणुस घरात येऊ नये.
पुवीॅ लग्नात घरच्याच स्त्रीया पुर्ण जेवण बनवायच्या…
आणि नाचणार्या स्त्रीया बाहेरून नाचायला यायच्या.
आता जेवण बनवणाऱ्या स्त्रीया बाहेरून जेवन बनवायला येतात.
आणि घरातल्या स्त्रीया नाचतात.
पुवीॅ जो माणूस सायकल चालवत असे
त्याला गरीब माणुस समजला जात असे.
आता श्रीमंत माणुस आपल्या कार ने जिममध्ये जातो
आणि तिथे सायकल चालवितो.
पुर्वी लैंडलाइन वायरीच्या फोनने लांब असलेलीची माणसे ही
जोडली जात असे. आता बिनवायरीच्या मोबाईलने जवळच्या
नात्याचे दोर ही खुप कच्चे झाले आहेत.
पुर्वी माणुस घरी चुलीवर स्वैपाक करत होते.
मग गैस वर स्वैपाक करायला लागला.
आता चुलीवरचे जेवण खायला ढाबा शोधुन जेवण करतो.
पुर्वी माणसे खुप हुशार होती. आता माणसे येडी
आणि हातातले फोन स्मार्ट झालेत.
पूर्वी रस्ते मुरूम- मातीचे होते.
आणि माणसे खुप साधी होती..
आता रस्ते डांबरचे आणि माणसे
डांबरट झाले आहेत.
पिता का सम्मान करो…
ताकी तुम्हारी संतान
तुम्हारा सम्मान करे.
पिता पर अनमोल विचार-पिताजी-स्टेटस
पिता की इज्जत करो…
ताकी इससे फायदा उठा सको.
पिता पर अनमोल विचार-पिताजी-स्टेटस
पिता का हर आदेश मानो…
ताकी खुश हाल रह सको.
पिता के सामने नजरे झुका कर रखो…
ताकी भगवान तुमको दुनियां मे आगे करे.
पिता एक किताब है…
जिस पर अनुभव लिखा जाता है.
पिता के आंसु तुम्हारे सामने न गिरे…
वरना भगवान तुम्हे दुनिया से गिरा देगा.
पिता एक एसी हस्ती है…!
माँ का स्थान तो निस्संदेह अपनी जगह है…!
पर पिता का भी कुछ कम नही…
माँ के कदमों मे स्वर्ग है…
पर पिता स्वर्ग का दरवाजा है.
अगर दरवाज़ा ही ना ख़ुला
तो अंदर कैसे जाओगे…?
चाहे गरमी हो या सर्दी…
अपने बच्चों की रोज़ी रोटी की
फ़िक्र में परेशान रहता है…
अपने बच्चों से…!
ना कोइ, पिता के जैसा
प्यार दे सकता है…
ना कर सकता है…
याद रख़े…
पिता की उपस्थिति
सुरज की तरह होती है.
सुरज गरम ज़रूर होता है…
मगर डूब जाए तो
अंधेरा छा जाता है.
पिता पर अनमोल विचार-पिताजी-स्टेटस
जो तुम्हारी खुशी के लिए
हार मान सकता है….
उस इंसान से तुम कभी
जीत नहीं सकते….
और वो है तुम्हारे पिता…!
पिता पर अनमोल विचार-पिताजी-स्टेटस
सभी पिता को समर्पित
तब आदमी से बाप बनता है…. पिता बनता हैं
जब पत्नी खुद माँ बनने कि खबर सुनाये
और वो खबर सुनकर
आदमी की आँखों में से खुशी के
आंसू टप टप गिरने लगे….
तब वह आदमी फिर
“आदमी से बाप बनता है…!”
जब दवाखाने में नर्स के द्वारा
कपडे में लिपटा कुछ किलो
वजन का जीव हाथ में देने पर…
अपनी जवाबदारी का
प्रचण्ड बोझ का अहसास कराये…
तब वह आदमी फिर
” आदमी से बाप बनता है…! “
जब रात बे रात जागकर पत्नी के साथ
बच्चे का डायपर बदलता है…
और बच्चे के रोने पर उसको उठा कर
कमरें घूमता है… बच्चे को चुप कराता है.
पत्नी को कहता है तुम सो जाव
में बच्चे को सुला दूँगा.
तब वह आदमी फिर
” आदमी से बाप बनता है…! “
पिता बनता हैं
जब दोस्तों के साथ घूमना, फिरना
नीरस लगने लगे और पैर अपने आप
ही घर की तरफ दौड़ लगाये…
तब वह आदमी फिर
” आदमी से बाप बनता है…! “
जब ” कभी हमने लाईन में खड़ा होना सिखा ही नहीं ”
कहकर हमेशा से ब्लैक में टिकट लेने वाला…
बच्चे के स्कूल में प्रवेश का फॉर्म लेने के लिए
पूरी ईमानदारी से सुबह 9 बजे से लाईन में खड़ा होने लगे…
तब वह आदमी फिर ” आदमी से बाप बनता है…! “
पिता बनता हैं
जब सुबह जिसको जगाते समय…
साक्षात कुम्भकरण की याद आती हो
और वो ही रात को बार बार उठ कर के
ये देखने लग जाए की… कहीं मेरा
पैर या हाथ गलती से भी बच्चे के
ऊपर तो नहीं आ गया.. और
अपने सोने में पूरी सावधानी रखने लगे
तब वह आदमी फिर
” आदमी से बाप बनता है…! “
किसी को भी एक ही झापड़ से
चारो खाने चित करने वाला…
जब बच्चे के साथ बनावटी
लड़ाई में बच्चे की नाजुक से
झापड़ से जमीन पर गिरने लगे…
तब वह आदमी फिर
” आदमी से बाप बनता है…! “
खुद भले ही कम पढ़ा या अनपढ़ हो…
लेकिन जब कामपर से घर आकर बच्चों को
बेटा पढ़ाई बराबर करना
अपना होमवर्क पूरा किया या नहीं…?
बड़ी ही गंभीरता से कहे
तब वह आदमी फिर
” आदमी से बाप बनता है…! “
पिता बनता हैं
जब अपनी ही कल की कमाई पर
मजा करने वाला, अचानक बच्चों के
आने वाले कल के लिए… आज समझोता
करने लगे…. तब वह आदमी फिर
” आदमी से बाप बनता है…! “
अपने कामपर मालिक की तरह आदेश देने वाला
जब स्कूल की अभिभावक बैठक में
बच्चे के वर्ग शिक्षक के सामने डरा – डरा सा
सहमा सा, कान में तेल डाला हो ऐसे
उनकी हर सुचना को ध्यान से सुनने लगे.
तब वह आदमी फिर ” आदमी से बाप बनता है…! “
जब खुद की प्रमोसन से भी ज्यादा
बच्चे की स्कूल की साधी सी यूनिट टेस्ट की भी
ज्यादा चिंता करने लगे..
तब वह आदमी फिर ” आदमी से बाप बनता है…! “
जब खुद के जन्मदिन का उत्साह से ज्यादा
बच्चों के जन्मदिवस पार्टी की तैयारी में हर्षित रहे…
तब वह आदमी फिर ” आदमी से बाप बनता है…! “
जब दो कदम पैदल चलने पर थक जानेवाला
बच्चे की सायकल की सीट पकड़ कर उसके
पीछे – पीछे भागने में खुश होने लगे
तब वह आदमी फिर ” आदमी से बाप बनता है…! “
जब खुद ने अनुभव की हुई ये दुनिया और
स्वयं ने की हुई गलतियों को बच्चे ना करे..
इसलिये उन्हें समझाने की शुरुआत करने लगे
तब वह आदमी फिर ” आदमी से बाप बनता है…! “
जब बच्चों को कॉलेज में प्रवेश के लिए
किसी भी तरह पैसे जमा करें या फिर
वर्चस्व वाले व्यक्ति के सामने दोनों हाथ जोड़े
तब वह आदमी फिर ” आदमी से बाप बनता है…! “
आपका वो जमाना अलग था
अब समय बदल गया है
आपको कुछ भी मालूम नहीं है,
‘This is generation gap’
जब ये शब्द सुनकर खुद ने भी कभी ये बोला था..
ये याद आये और मन ही मन अपने पिताजी को
याद कर के माफी माँगने लगे….
तब वह आदमी फिर ” आदमी से बाप बनता है…! “
पिता बनता हैं
जब यह पता हो की….
लड़का तो बाहर चला जाएगा
और लड़की ससुराल, इसके बावजूद भी
उनके लिए सतत प्रयत्नशील रहे….
तब वह आदमी फिर ” आदमी से बाप बनता है…! “
जब बच्चों को बड़ा करते करते कब हम बूढ़े हो गए
इस और ध्यान ही नहीं जाता, और ध्यान आने पर
उसका कोइ अर्थ नहीं रह जाता……
तब वह आदमी फिर ” आदमी से बाप बनता है…! “
20 Best Hindi Suvichar – Suvichar Status – सुविचार फोटो
बेस्ट हिंदी सुविचार :- नमस्कार मित्रो Vb Good Thoughts वेबसाइट पर आपका स्वागत है.
इस पोस्ट मे पढ़िए, जीवन में प्रेरणादायक ऐसे best hindi suvichar, hindi suvichar status,
sunder vichar, good thoughts in hindi on life,
अनमोल वचन हिंदी में, जीवन में प्रेरणादायक Best Hindi सुविचार with Images, Motivational Quotes In Hindi और
Inspirational quotes in hindi on life, सुविचार फोटो, सुविचार इमेज, अच्छे विचार हिंदी में.
साथ ही भविष्य में और भी सुविचार फोटो के साथ अपडेट करता रहूँगा.
धन्यवाद.
Hindi Suvichar
जिंदगी में कभी अगर मौका मिले तो…
प्रयास सारथी बनने का करना…
स्वार्थी का नहीं…!
कर्म की गठरी लाद के… दुनिया में फिरे इंसान…!
जैसा करे वैसा ही भरे… यही विधि का है विधान…!
कर्म करे किस्मत बने… जीवन का ये मर्म…!
प्राणी तेरे भाग्य में… तेरा अपना कर्म…!
हे प्रभु…
आप को अगर कुछ तोड़ने का मन करे…
तो प्रभु मेरे घमंड को जरूर तोड़ देना.
आप को अगर कुछ जलाने का मन करे…
तो प्रभु मेरे क्रोध जला कर राख़ कर देना.
आप को अगर कुछ बुझाने का मन करे…
तो प्रभु मेरी घृणा को बुझा देना.
आप को अगर मारने का मन करे…
तो प्रभु मेरी इच्छाओ को मार देना.
आप को अगर प्यार करने का मन करे…
तो प्रभु मेरी ओर देख लेना.
मैं शब्द… आप अर्थ… तुम बिन मैं व्यर्थ…
वही घोड़ा प्रथम आता है…
सवार जिसका अच्छा हो…!
वही परिवार आगे भी बढ़ता है…
मुखिया जहाँ समझदार हो…!
सवार के बिना घोड़ा… बेलगाम हो जाता है.
और मुखिया के बिना… परिवार बट जाता है.
अपने चेहरे की हंसी से सारे ग़मों को भुला दो…
कम बोलो पर सब कुछ बता दो…
ख़ुद से नाराज ना हो बल्क़ि सबको हंसा दो…
यही नियम है जीवन का
खुद भी जियो और दूसरों को जीना सिखा दो.
बहुत ज्यादा मुश्किल नहीं हैं…
जीवन की सच्चाई को समझना.
दूसरों को जिस तराज़ू पर तौलते हो…
कभी ख़ुद ही उस पर बैठ के देख लीजिये.
Motivational Tips
The Most Important
Things In The World
Have Been Achieved By Those
Who Continued Their
Efforts Without Any Hope.
“Be Optimistic”
दुनिया की महत्वपूर्ण… ज़्यादातर वस्तु,
उन लोगों द्वारा प्राप्त की गयी हैं जो…
कोई भी उम्मीद ना होने के बावजूद…
अपने प्रयास में लगे रहे…!
” आशावादी बनो “
श्रेष्ठता का आधार, कोई ऊँचे
आसन पर बैठना नही होता…!
श्रेष्ठता का आधार हमारी
ऊँची सोच पर निर्भर करता है.
अगर मार्गदर्शन सहीं हो तो…
दीपक का प्रकाश भी
सूरज का काम कर जाता है…!
ऐसा नहीं है की माँ को बनाकर…
भगवान ने कोई आनंद मनाया…
बल्कि सच्चाई तो ये है की…
भगवान बहुत ही पछताये…!
की कब उनका एक एक आकर्षण
किसी और ने चुरा लिया…
वे जान भी नहीं पाये…!
भगवान का नाम था प्रेम…
वो माँ करने लगी…!
भगवान का नाम था रक्षा…
वो माँ करने लगी…!
भगवान का नाम था,सौभाग्य
वो भी माँ करने लगी…!
देखते ही देखते उसकी आँखों के सामने
एक और भगवान हो गया.
भगवान बहुत बहुत उदास हुए…
बहुत पछताए… क्यूँकि माँ को बनाकर…
स्वयं माँ की ममता के लिए छटपटाए.
अपने जीवन साथी को कभी दुःख
मत दिया करो मित्रों…
क्योंकि दामाद आएगा बेटी को ले जायेंगा…
और बहू आएगी बेटे को ले जायेंगी…
जीवन साथी ही अंतिम समय तक साथ निभाएंगी…
Marathi Bodhkatha -marathi kahani - Story - Good Thoughts In Marathi - बोधकथा
Marathi Bodhkatha | marathi kahani | Story Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक राणी आपले ओले केस सुकविण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती.
तिथे आपला मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला. व केस विचारू लागली.
इतक्यात तिकडून एक कावळा आला. कावळ्याला तो कंठा म्हणजे काहीतरी खाण्याची गोष्ट वाटली
व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्याने कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले.
मौल्यवान असा कंठ्यामधे हिरे जडलेले होते. कठोर असा हिऱ्यावर चोच मारून मारून
तो थकला व त्याने तो खाण्याचा नाद सोडुन दिला.
तो कंठा तसाच लटकत ठेवत त्याने आकाशात भरारी मारली…
ते अन्नाचा शोध घेण्यासाठी. इकडे राणीने केस विचरले व तिच्या लक्षात एक गोष्ट आली की
आपला मौल्यवान कंठा गायब झाला आहे.
Marathi Bodhkatha | marathi kahani | Story Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी
इकडे तिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना…! शेवटी ती रडत रडत राजा कडे गेली
व म्हणाली… महाराज, माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे.
तुम्ही त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या.
राजा म्हणाला.. दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला तोच कंठा कशाला पाहिजे…?
राणी ने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्हणुन हट्ट धरून बसली.
राजाने कंठा शोधण्याचे आदेश दिले. सर्वजन तो शोधु लागले, पण कोणाला काही तो
कंठा सापडेना.
राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की, आज च्या आज तु सगळे सिपाई,
सैनिक, प्रजा… सगळे मिळूनं त्या हाराचा शोध घ्या.
Marathi Bodhkatha | marathi kahani | Story Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी
अर्धे राज्य बक्षिस मिळेल या आशेने सर्वजण कामाला लागले.
सगळीकडे शोध यंत्रणा सुरू झाली.
शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणरेड्या पाण्याच्या
नाल्यामध्ये त्याला तो हार दिसला. पाणी इतके घानरेडे होते की जवळुन जातांना
सुध्दा किळस यावी. दुर्गंध सर्वत्र पसरलेला होता. पण त्या पाण्यात तो हार पडलेला
दिसुन येत होता.
हार दिसताक्षणी अर्धे राज्य बक्षिसाच्या आशेने एका सैनिकाने त्या पाण्यात उडी
मारली. सगळीकडे शोधले त्याने, पण हार काही मिळाला नाही.
हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहुन कोतवालाच्या मनातही
लोभ निर्माण झाला.
त्यानेही अर्धे राज्य मिळविण्यासाठी त्या नाल्यात उडी मारली.पण हार पुन्हा गायब
झाला. त्या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला. व
सगळे जण बक्षिसाच्या आशेने त्या घाण पाण्यात उड्या मारू लागले पण हार
कुणाच्याच हातात येत नव्हता.
Marathi Bodhkatha | marathi kahani | Story Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी
सगळेजण उडी मारताहेत पाहुण मंत्री, सरदार ही, मुख्य प्रधानजी यांनाही अर्ध्या
राज्याची हाव सुटली, व तेही घाणरेड्या पाण्यात उड्या मारू लागले, पण हार काही सापडेना…
जेव्हा कुणी उडी मारे तेव्हा हार गायब होऊन जाई.
हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्य त्या पाण्याचा वास सहन न झाल्याने पटकन
पाण्यातुन निघून बाहेर येई, व तो बाहेर पडताक्षनी हार पुन्हा दिसु लागे.
मंत्री, सरदार, मुख्य प्रधान यांनी घाणरेड्या पाण्यात उड्या मारून हार शोधण्यासाठी प्रयत्न केले
हे राजांच्या कानावर गेले. व त्याला वाटले की यांनी जर हार शोधला तर…
मला माझे अर्धे राज्य गमवावे लागेल. त्यासाठी राजाही तिथे आला व त्याने
आपले राजवस्त्र उतरवली आणि त्यानेही त्या नाल्यात उडी मारली.
Marathi Bodhkatha | marathi kahani | Story Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी
त्याच वेळेस तिथुन एक संत जात होते. त्यांनी राजाला उडी मारतांना पाहिले आणि ते मोठमोठ्याने हसु लागले…
त्यांनी विचारले हे काय चालले आहे…! सगळेजण असे चिखलात घाणीत का माखला आहात…?
राजा असणारा माणुस असल्या घाणरेड्या पाण्यात का उडी मारतो आहे…?
लोकांनी उत्तर दिले, राणी चा हार पाण्यात पडला आहे, म्हणुन सर्व जण पाण्यात
उड्या मारत आहेत, पण… उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होत आहे.
संत अजुनही मोठ्याने हसु लागले. लोकांनी त्यांना विचारले काय झाले…!
संत त्यावर म्हणाले… अरे वेड्यांनो, तुम्ही ज्या हाराकडे पाहुन पाण्यात उड्या मारत आहात…
तो हार झाडावर आहे आणि जे पाण्यात दिसत आहे ते त्याचे प्रतिबिंब आहे.
खरा हार हा झाडावर आहे, आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजुन पाण्यात शोधत आहात.
लोकांच्या लक्षात खरा प्रकार आल्यावर लोक लज्जित झाले.
Marathi Bodhkatha | marathi kahani | Story Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी
लक्षात ठेवा…..
मानवी जिवनाची पण आज त्या लोकां प्रमाणेच अवस्था झाली आहै.
जे आपल्या पाहिजे आहे… त्याच्या प्रतिरूपाकडे…
प्रतिबिंबाकडे पाहुन आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.
खरे सुख, समाधान, शांती, मन स्वास्थ है शोधण्यापेक्षा
आपण त्यांची प्रतीरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत.
यातुन काही मिळविण्यापेक्षा…
आपण कितीतरी गोष्टी गमावित आहोत.
खरे आहे ना…!